एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 20

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 20
एकूण २० प्रश्न
  1. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील —– वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.

    40%
    35%
    33%
    30%
  2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन —– येथे भरविण्यात आले.

    नागपूर
    मुंबई
    पुणे
    चेन्नई
  3. तेल व नैसर्गिक वायु मंडळाला —– संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते.

    एअर इंडिया
    इंडियन एअरलाइन्स
    पवनहंस
    वायुदूत
  4. पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता?

    पंचायत समिती
    ग्रामपंचायत
    जिल्हा परिषद
    नगरपालिका
  5. क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?

    गोवा
    त्रिपुरा
    सिक्किम
    नागालँड
  6. महाराष्ट्रात पंचायती राज्याची स्थापना —– दिवशी झाली.

    1 मे 1960
    1 मे 1961
    1 मे 1962
    1 मे 1965
  7. मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती —– या नावाने ओळखली जाते.

    पोडु
    कुमरी
    बेवर
    डांगर
  8. छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव कोणते?

    कोल्हापूर
    राधानगरी
    कागल
    सातारा
  9. ‘छोडो भारत’ ठराव —– येथील 1942 च्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला.

    कलकत्ता
    मद्रास
    नागपूर
    मुंबई
  10. १०

    बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी —– येथे इंडिया हाऊसची स्थापना केली.

    लंडन
    पॅरिस
    स्टुटगार्ट
    वॉशिंग्टन
  11. ११

    समभूज त्रिकोणाची परिमिती 36 सें.मी. आहे, तर त्याचा बाजूची लांबी काढा.

    11 सें.मी.
    9 सें.मी.
    12 सें.मी.
    15 सें.मी.
  12. १२

    खालीलपैकी कोण ‘सार्क’ चा सदस्य नाही?

    भुतान
    म्यानमार
    बांगलादेश
    मालदिव
  13. १३

    पाळेगारांचा उठाव —– या भागात झाला.

    आंध्र प्रदेश
    महाराष्ट्र
    गुजरात
    मध्य प्रदेश
  14. १४

    विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणार्या सुधारकांपैकी —— यांनी स्वत: विधवेशी विवाह केला.

    महात्मा फुले
    गो.कृ. गोखले
    खेमराज सावंत
    विष्णुशास्त्री पंडित
  15. १५

    महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण?

    ताराबाई
    सावित्रीबाई
    रमाबाई
    आनंदीबाई
  16. १६

    डिसेंबर 1920 साली —— येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली.

    सोलापूर
    कोल्हापूर
    नागपूर
    फैजपूर
  17. १७

    1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली?

    लॉर्ड कॅनिंग
    रॅम्से मॅक्डोनॉल्ड
    लॉर्ड रिपन
    लॉर्ड माऊंटबॅटन
  18. १८

    ‘गुलामगिरी’ हे पुस्तक कोणी लिहिले?

    लोकमान्य टिळक
    महात्मा ज्योतिबा फुले
    वि.दा. सावरकर
    महात्मा गांधी
  19. १९

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे कोणत्या दिवशी सत्याग्रह केला?

    2 मार्च 1930
    2 एप्रिल 1929
    25 डिसेंबर 1929
    2 ऑगस्ट 1936
  20. २०

    महात्मा फुले यांनी —— हे वुत्तपत्र सुरू केले.

    हास्य संजीवनी
    प्रभाकर
    दिनबंधू
    संवाद कौमुदी