STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 30
- १
पंचशील हा करार भारताने —– बरोबर केला होता.
अइंग्लंडबचीनकपाकिस्तानडफ्रान्स - २
राज्यसभेची एकूण सभासद संख्या —– इतकी आहे.
अ500ब238क250ड547 - ३
भारतीय राज्यघटनेच्या कलम —– अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.
अ356ब360क352ड354 - ४
लोकसभेची सभासद संख्या —– इतकी आहे.
अ587ब547क537ड500 - ५
भारताचा राष्ट्रपती —– असतो.
अप्रत्यक्ष निवडलेलाबअप्रत्यक्षपणे निवडलेलाकवारसा तत्वाने निवडलेलाडनेमलेला - ६
ग्रामपंचायतीचा सभासद कोणत्या पद्धतीने निवडला जातो?
अहात उंचावूनबगुप्त मतदान पद्धतीनेकवरील दोन्ही पद्धतीनेडवरील कोणत्याही पद्धतीने नाही - ७
प्रशासकीय सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘लखीना पॅटर्न’ चा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला?
अनाशिकबपुणेकऔरंगाबादडअहमदनगर - ८
महाराष्ट्रात पंचायत पद्धती —— स्तरीय आहे.
अदोनबतीनकचारडपाच - ९
खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?
अपोलिस पाटीलबग्रामसेवककतलाठीडसरपंच - १०
‘नाबार्ड’ प्रत्यक्षपणे —— ला पतपुरवठा करते.
अराज्य सहकारी बँकबव्यापारी बँकककृषि बँकडप्राथमिक पतपुरवठा संस्था - ११
राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना —— या वर्षी झाली.
अ1951ब1952क1956ड1950 - १२
कोरकू ही अनुसूचीत जमात —– मध्ये रहाते.
अकोकणबमेळघाटकताडोबाडसहयाद्री - १३
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सर्वात मोठी नदी आहे?
अगोदावरीबकृष्णाकवैनगंगाडवर्धा - १४
कोणत्या प्रकारची वीज पारस येथे निर्माण केली जाते?
अजल विद्युतबअणु विद्युतकऔष्णिक विद्युतडयापैकी कोणतीही नाही - १५
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता एक विभाग संत्राविभाग म्हणून ओळखला जातो?
अमराठवाडाबकोकणकपुणेडनागपूर - १६
खालीलपैकी कोणता जिल्हा ‘तलावांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?
अगडचिरोलीबभंडाराकचंद्रपूरडवर्धा - १७
‘ध्रुव अनुभट्टी’ कोणत्या ठिकाणी आहे?
अनरोराबमद्रासककोटाडमुंबई - १८
पृथ्वी आपल्या आसाभोवती —– फिरते.
अपूर्वेकडून पश्चिमेकडेबदक्षिणेकडून उत्तरेकडेकउत्तरे कडून दक्षिणेकडेडपश्चिमेकडून पूर्वेकडे - १९
ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा —– वर्षाचा असतो.
अ2 वर्षब3 वर्षक5 वर्षड6 वर्ष - २०
भारताला —– किलोमीटर लांबीची भू सीमा लाभली आहे.
अ10475ब15200क16720ड21105